शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 1:42 PM

अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे.

नवी दिल्ली- अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे. त्यामुळेच ते देश तोडू इच्छितात, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत. काल ओवैसींनी बाबरी मशिद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल, असं विधान केलं होतं.ओवैसी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं होतं. त्यावेळी त्यांनी बाबरी मशिदीवर मुस्लिमांचा हक्क असल्याचा दावा केला होता. राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूनेच लागले आणि त्यानंतर उद्ध्वस्त झालेली बाबरी मशीद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल, असा विश्वास ‘ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन’चे (एआयएमआयएम) प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला होता.ओवैसी म्हणाले होते की, आमची मशीद तेथे आहे, होती व तेथेच राहील. सर्वोच्च न्यायालय आमच्या हाती निकाल देईल तेव्हा मशीद पुन्हा होती तिथेच बांधली जाईल. सर्वोच्च न्यायालय श्रद्धेच्या आधारे नव्हे तर पुराव्यांच्या आधारावरच निर्णय देईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कोणाचेही नाव न घेता ओवैसी असेही म्हणाले होते की, हे लोक आम्हाला भीती घालत आहेत. आमच्या शरियतविरुद्ध ओरड करत आहेत. मशिद सोडून द्या, असे आम्हाला सांगत आहेत. पण काही झाले तरी आम्ही मशिद सोडणार नाही.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAyodhyaअयोध्या