शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 13:51 IST

झारखंडमधील एका तरुणाचे जन्मापासून तोंड बंद होते, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले.

झारखंडमधील दुमका येथून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथील एका 20 वर्षीय तरुणाला जन्मापासूनच आपले तोंड उघडता येत नव्हते. मात्र डॉक्टरांनी आता या तरुणावर शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे, जन्मापासूनच त्याला अन्नाचा एक कणही खाता येत नव्हता, पण आता तो आरामात अन्न खाऊ शकतो.

शीतपेयांवर जगत होता20 वर्षीय रहम-उल-अन्सारी जन्मापासूनच टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट अॅन्किलोसिस  (Temporomandibular Joint Ankylosis) या गंभीर आजाराने ग्रस्त होता. या आजारामुळे तो जन्मापासून आजतागायत तोंड उघडू शकत नव्हता. तोंड पूर्णपणे बंद असल्यामुळे फक्त शीतपेयांवर जगत होता. आत्तापर्यंत रहम-उल-अन्सारीने धान्याचा एक दाणाही खाल्ला नव्हता.

20 वर्षानंतर तोंड उघडलेकेवळ खाण्यातच नाही तर बोलण्यातही रुग्णाला खूप अडचणी येत होत्या. तसेच, रहिम-उलचा चेहराही खूप विद्रूप दिसत होता. रुग्णाचे नातेवाईक उपचारासाठी अनेक दिवस दवाखान्यात येत राहिले, मात्र आजाराचे गांभीर्य आणि शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे रुग्णावर उपचार होऊ शकले नाहीत. दुसरीकडे, हेल्थ पॉइंट हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रहीम-उलची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर रुग्णाला 20 वर्षांनंतर तोंड उघडता आले.

कवटीच्या हाडापासून अलग केला जबडाया प्रकरणात रहीम-उलची शस्त्रक्रिया करणारे डॉ. अनुज यांनी सांगितले की, फक्त टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट अॅन्किलोसिसची शस्त्रक्रियाच गुंतागुंतीची नाही, तर अशावेळी तोंड बंद पडल्यामुळे भूल देणेही खूप अवघड काम असते. अँकिलोसिसमुळे रुग्णाचा खालचा जबडा त्याच्या कवटीच्या दोन्ही बाजूंच्या हाडांशी पूर्णपणे जोडला गेला होता. सुमारे 5 तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये खालचा जबडा दोन्ही बाजूंच्या कवटीच्या हाडापासून वेगळा करण्यात आला आणि त्यानंतर चेहऱ्याची विकृतीही दुरुस्त करण्यात आली. 

टॅग्स :JharkhandझारखंडJara hatkeजरा हटकेdoctorडॉक्टर