शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

झारखंडमध्ये काँग्रेस, झामुमो कार्यकर्त्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 05:48 IST

झारखंडमध्ये लोकांना बदल हवा होता. त्यासाठी तेथील जनतेने

रांची : झारखंडविधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (झामुम) व काँग्रेस आघाडीची सरशी होत असल्याचे चित्र दिसू लागताच आनंद झालेल्या काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर फटाके फोडले व मिठाई वाटली. राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले होते.

झारखंडमध्ये लोकांना बदल हवा होता. त्यासाठी तेथील जनतेने मतदान केले असे काँग्रेसचे प्रवक्ते प्रणव झा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. निकाल जाहीर होत असताना रांचीतील काँग्रेस, झामुम, दिल्लीतील काँग्रेसचे मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

पराभव माझा : दासझामुम व काँग्रेस आघाडीला बहुमत मिळणार असे चित्र दिसू लागताच भाजपचे रांचीतील पक्षकार्यालय, दिल्लीतील भाजप मुख्यालय येथील पक्षकार्यकर्त्यांची गर्दी ओसरू लागली. मुख्यमंत्री रघुबर दास निकाल लागू लागले तेव्हा खुश्ीत होते आणि आमचा आनंद नक्की असे सांगत होते. नंतर चित्र पालटताच त्यांनी हा पराभव भाजपचा नसून, माझ्या स्वत:चा आहे, असे जाहीर करून टाकले. (वृत्तसंस्था)झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल येत असताना झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन हे रांचीमधील आपल्या निवासस्थानी कुटुंबियासोबत रमले होते. वडील आणि पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन आणि आई रिपू सोरेन यांच्यासह सोेमवारी टिपलेले हे छायाचित्र. 

टॅग्स :Jharkhandझारखंडcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा