शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Jammu Kashmir: मोदींसोबतच 'या' व्यक्तीशी चर्चा झाली अन् अमित शहांनी PDPची साथ सोडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 14:56 IST

भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे

श्रीनगर: भाजपानंजम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे आता पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार अल्पमतात आलं आहे. जम्मू काश्मीर सरकारमधील भाजपाचे सर्व मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर अमित शहांनी हा निर्णय घेतला. अमित शहांनी जम्मू काश्मीरमधील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याआधी राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि मंत्र्यांशी संवाद साधला होता. अमित शहांनी घेतलेल्या या निर्णयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वाची होती. डोवाल यांनी आज सकाळीच अमित शहांची भेट घेतली होती. यानंतरच्या अवघ्या काही तासांमध्ये भाजपानं जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अजित डोवाल यांनी अमित शहांना आज सकाळी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली होती. राज्यातील दहशतवाद्यांना संपवण्याची संपूर्ण योजना यावेळी डोवाल यांनी शहांसमोर मांडली. रमजानच्या महिन्यात मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धची लष्करी कारवाई थांबवली होती. मात्र यानंतर आता लष्कराचे जवान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत, असं अजित डोवाल म्हणाले. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठक झाली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाBJP-PDPभाजपा-पीडीपीRajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीर