शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 08:52 IST

स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस आहे.

नवी दिल्लीः स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस आहे. देशाचं स्वर्ग समजले जाणारे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे आजपासून केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. भारतानं 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटवल्यानंतर 31 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्यं अस्तित्वात आली आहेत. अशातच या दोन्ही राज्यांत संसदेनं तयार केलेले अनेक कायदे लागू होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा राहणार असून, लडाख हा केंद्रशासित प्रदेश असेल. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी जयंती असून, त्यांनी जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. केंद्रानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ताक्षरात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करणाऱ्या राजपत्र(गॅझेट) जारी केलं आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला असून, त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. राज्यात पुनर्रचनेची अंमलबजावणीची तारीख 31 ऑक्टोबर ठेवली असून, तो देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांचा जयंती दिन आहे.केंद्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढण्याची शक्यता आहे. 7 जागा वाढून केंद्रशासित जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 90 जागा होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. जम्मूची लोकसंख्या 69 लाख आहे. तिथे विधानसभेच्या 37 जागा आहेत, तर काश्मीर खोऱ्यातील लोकसंख्या 53 लाखांच्या घरात असून, तिथे विधानसभेच्या 43 जागा आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370