शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:42 IST

कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेला आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही पाठिंबा दिला.

जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी जाहीर केला. गेली सात दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेल्या कलम ३७० मधील वादग्रस्त कलमं सरकारने रद्द केली. तसंच, जम्मू-काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येईल, असं जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं, विभाजनाचं विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं. या निर्णयाचं बहुतांश जनता स्वागत करतेय. आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही मोदी सरकारच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. याउलट, काँग्रेसनं कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आणि जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेला विरोध केला आहे. ३७० कलम रद्द करून काश्मीरच्या अस्तित्वालाच भाजपाने नख लावले असून हे कृत्य घटनाविरोधी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काल दिली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. 

काँग्रेसची ही भूमिका तुम्हाला पटते का?, की मोदी सरकारने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो? नोंदवा आपलं मत...

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370congressकाँग्रेसArticle 35 Aकलम 35-एNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा