शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

संदेशखलीत जे घडलं ते...; TMC ला बंगालमध्ये हिंसाचाराची खुली सूट हवी आहे, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 20:29 IST

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) पथकावर शनिवारी जमावाने हल्ला केला होता. या पथकाने 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन मुख्य संशयितांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही घटना घडली. यानंतर पंतप्रधानांनी हे भाष्य केले आहे.

जलपाईगुडी - तृणमूल काँग्रेसलापश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि हिंसाचाराची खुली सूट हवी आहे. यामुळेच, अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय संस्थांना राज्यात हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढवला. 

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) पथकावर शनिवारी जमावाने हल्ला केला होता. या पथकाने 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन मुख्य संशयितांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही घटना घडली. यानंतर पंतप्रधानांनी हे भाष्य केले आहे.

येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले,  “तृणमूल काँग्रेस सरकारला बंगालमध्ये लूटमार आणि दहशतीसाठी खुली सूट हवी आहे. आपल्या खंडणीखोर आणि भ्रष्ट नेत्यांचा बचाव करण्यासाठी टीएमसी, केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ले करवते. जेव्हा त्या येथे काम करतात. तृणमूल काँग्रेस देशाच्या कायद्याची आणि संविधानाची अवहेलना करत आहे.”

संदेशखलीतील घटनांसंदर्भात लोकांना विश्वास देत मोदी म्हणाले, "या जघन्य गुन्ह्यातील दोषींना संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागेल. संदेशखलीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप समोर आले आहेत. संदेशखलीमध्ये जे काही घडले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे."

भूपतीनगरमध्ये डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. शहरातील सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन देण्यास नकार देत त्यांना 10 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठवले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस