शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चंद्राबाबू नायडूंना जगनमोहन रेड्डींचा आणखी एक धक्का; 'तो' निर्णयच रद्द केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 14:42 IST

वायएसआर काँग्रेसचे नेते विजय साई रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या चंद्राबाबू नायडूंना नवनियुक्त मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आणखी एक धक्का दिला आहे. केंद्रीय संस्था सीबीआयला आंध्र प्रदेशमध्ये छापे टाकण्यावरील बंदी हटविली आहे. 

वायएसआर काँग्रेसचे नेते विजय साई रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रेड्डी यांच्या निर्णयामुळे राज्यतील कोणीही अपराधी वाचू शकणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय तपास संस्थांवर राज्यात धाडी टाकण्यास बंदी घातली होती. केंद्रातील मोदी सरकार या संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या संस्थांना एका करारानुसार राज्यांची परवानगी न घेता धाडी टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. हा करारच तत्कालीन नायडू सरकारने मागे घेतला होता. यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही नायडू यांच्या पावलावर पाऊल ठेवले होते. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये 175 पैकी 151 जागा जिंकल्या होत्या. 

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशCBIगुन्हा अन्वेषण विभाग