शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी केली भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रसंसा, EVMबाबत दिली अशी प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 15:02 IST

ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि इव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे. 

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएमबाबत सातत्याने शंका घेतल्या जात आहेत. मात्र  येथील निवडणूक आयोगाचे काम आणि इव्हीएमची कार्यप्रणाली पाहून प्रभावित  झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि इव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे निरीक्षण केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राजदूत म्हणाल्या की, ''भारतातील निवडणूक प्रक्रिया ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. सुव्यवस्थित निवडणूक आयोग आणि त्याचे प्रशिक्षित अधिकारी असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या मतदानाची व्यवस्था होऊ शकत नाही. ही एक चांगली आणि सुव्यवस्थित प्रणाली आहे.'' 

यावेळी हरिंदर सिद्धू यांनी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचेसुद्धा कौतुक केले. "'इव्हीएम मशीनमुळे  मी खूप प्रभावित झाले आहे. ऑस्ट्रेलियात अशी व्यवस्था नाही. मला वाटते बॅलेट पेपर म्हणजेच जी प्रणाली ऑस्ट्रेलियात वापरली जाते. तिच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. तसेच आता इव्हीएमला नव्याने जोडण्यात आलेली व्हीव्हीपॅट मशीनची प्रणालीसुद्धा खूप चांगली आहे.'' असे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलिया