शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवणे योग्य आहे का ?- सर्वोच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 8:53 AM

सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गुन्ह्यांतील आरोपींना निवडणूक लढवण्यास देणे योग्य आहे का ?, त्यावर आम्ही निर्णय दिल्यास तो संसदेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप ठरेल, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आम्ही लक्ष्मण रेखा पार करू इच्छित नाही. तसेच अशा उमेदवारांना पक्षाच्या चिन्हापासून दूर केले जाऊ शकते का ?, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं अॅटर्नी जनरल यांना विचारला आहे. भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. एफ. नरिमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना अयोग्य ठरवण्याचा अधिकार कायदा तयार करणा-या संसदेला आहे. ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे. तसेच निवडणूक आयोग त्या उमेदवारांना पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक लढवण्यास मज्जाव करू शकत नाही का ?, कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोग असा प्रशासकीय निर्णय घेऊ शकतो, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले, उमेदवार हा प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देतो. जोपर्यंत आरोपांमध्ये तो गुन्हेगार सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या उमेदवाराला दोषी समजणं योग्य आहे का ?, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय अप्रत्यक्षरीत्या उमेदवाराच्या विरोधातच नव्हे, तर राजकीय पक्षांवरही प्रतिबंध घालेल. त्यामुळे असा निर्णय घेणे योग्य नसल्याचं स्पष्टीकरण अॅटर्नी जनरल यांनी दिलं आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय