शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 10:46 IST

मेजर गौरव आर्य हे भारतीय माध्यमांमधील एक चर्चेतील व्यक्ती आहेत.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याविरुद्ध माजी लष्करी अधिकारी मेजर गौरव आर्य यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारत आणि इराणमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आर्य यांनी अरकाची यांना "सुअर की औलाद" म्हटले आहे. यानंतर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया समोर आली. भारतापूर्वी अराक्ची यांनी पाकिस्तानला भेट देत दिली. यावरुन नाराजी व्यक्त करताना मेजर आर्य यांनी ही टिप्पणी केली होती.

२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी अराक्ची यांच्या भेटीचे उद्दिष्ट असल्याचे वृत्त आहे.

पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भारतातील इराणी दूतावासाने एक निवेदन जारी केले. त्यांनी लिहिले, "पाहुण्यांचा आदर करणे ही इराणी संस्कृतीत एक जुनी परंपरा आहे. आम्ही इराणी लोक आमच्या पाहुण्यांना 'देवाचे प्रिय' मानतो. 

या घटनेनंतर भारत सरकारनेही तातडीने प्रतिक्रिया दिली. तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती भारतीय नागरिक आहे. त्यांचे विचार भारत सरकारच्या अधिकृत मताचे प्रतिनिधित्व करत नाहीत. भारत सरकार अशा अपशब्दांना अयोग्य मानते."

मेजर गौरव आर्य हे भारतीय माध्यमांमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या एक्स अकाउंटवर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या "चाणक्य डायलॉग्स" या युट्यूब शोचे ४० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत