शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:46 IST

Indus Water Treaty: सिंधू पाणी कराराबाबत शहबाज शरीफ यांनी भारताला इशारा दिला आहे.

Indus Water Treaty: सिंधू पाणी करार स्थगित झाल्यापासून पाकिस्तान सतत पाण्यासाठी भारतासमोर गयावया करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, भारत पाकिस्तानकडून एक थेंबही पाणी हिसकावू शकत नाही. यावर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना चोख उत्तर दिले. 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, 'आज मी शत्रूला सांगू इच्छितो की, तुम्ही पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावू शकत नाही. जर भारताने अशी कोणतीही कृती केली, तर तुम्हाला असा धडा शिकवला जाईल, तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल. यावर ओवैसी म्हणाले की, 'पाकिस्तानच्या धमक्यांचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. फालतू गोष्टी बोलू नका. आमच्याकडे ब्रह्मोस आहे.'

पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्याबद्दल ओवैसी म्हणाले, 'मी क्रिकेट सामना पाहणार नाही. माझा विवेक, माझे हृदय ते मान्य करत नाही. जो देश आपल्याला दररोज धमक्या देतो, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याची काय गरज?' 

अमेरिकन शुल्कावर ओवैसे म्हणतात...खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्कावर भाष्य केले. ते म्हणाले, 'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठरवावे लागेल की, दहशतवादी देशासोबत व्यवसाय करायचा आहे की, भारताशी? आपण तेल खरेदी करू नये असे म्हणणारे ट्रम्प कोण आहेत?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला