शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

भारत-चीनचे सैनिक स्पांगूर गॅपमध्ये आमने-सामने; चार तासांची चर्चा निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 5:51 AM

दोन्ही देशांतील लष्करी स्तरावरील चर्चा सलग आठव्या दिवशी निष्फळ ठरली आहे.

नवी दिल्ली : भारत-चीनवरील स्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. चीनने पूर्व लडाखच्या पेंगाँगच्या दक्षिण भागातील स्पांगूर गॅपमध्ये मोठ्या संख्येने सैनिक, रणगाडे व तोफा तैनात केल्या आहेत. हा भाग भारतीय सैन्याच्या रायफल रेंजच्या खूपच जवळ आहे. चीनच्या तयारीनंतर भारतानेही लष्कराला सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील लष्करी स्तरावरील चर्चा सलग आठव्या दिवशी निष्फळ ठरली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) गुरूंग हिल व मगर हिंलमधील स्पांगूर गॅपमध्ये ३० आॅगस्टनंतर सैन्याची तैनाती सुरू केली आहे. नेमक्या याच वेळी भारताने चुशूलजवळील पेंगाँगच्या दक्षिण किनाऱ्याच्या वरील भागांवर कब्जा केला होता.सूत्रांनी सांगितले की, भारतीय लष्करानेही या भागात रणगाडे, तोफा व जवानांची तैनाती वाढवली आहे. येथे दोन्ही देश आमने-सामने आहेत. चीनने आपला मिलिशिया स्क्वॅड तैनात केला आहे. भारतीय सैन्याला मागे हटवण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे, असे समजते. हा पीएलएचा राखीव दल असून, हे जवान पर्वतारोही, ठोसेबाजी व स्थानिक फाईट क्लबचे सदस्य आहेत. उंच भागावरील ठिकाणी पीएलएला हे मदत करतात.चार तासांची चर्चा निष्फळपूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीन यांच्यात शनिवारी झालेली लष्करस्तरीय बैठक पुन्हा निष्फळ ठरली. दोन्ही देश जेथे आमने-सामने आहेत, तेथून मागे हटण्यावर ही चर्चा झाली.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव