भारतातील शक्तीशाली भूकंप

By Admin | Updated: April 28, 2015 00:00 IST2015-04-28T00:00:00+5:302015-04-28T00:00:00+5:30

India's powerful earthquake | भारतातील शक्तीशाली भूकंप

भारतातील शक्तीशाली भूकंप


महाराष्ट्रातील कोयनेच्या खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ रोजी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १८0 लोक ठार झाले. २५ कि.मी.च्या पट्ट्यात भूकंपाने विनाश घडवून आणला होता. कोयना खोरे महाराष्ट्रातील सर्वाधिक भूकंपप्रवण असून तेथे सातत्याने भूकंप होत असतात. येथील सर्वांत ताजा भूकंप १४ एप्रिल २0१४ रोजी झाला होता.




Web Title: India's powerful earthquake