शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

‘शेतकऱ्यांना सबसिडीचे भारताचे धोरण हानिकारक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 06:14 IST

भारतातील गहू व तांदूळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते

वॉशिंग्टन : भारतातील गहू व तांदूळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना तेथील सरकार मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते. हे धोरण व्यापारासाठी हानिकारक असल्याचा आरोप अमेरिकेने केला.अमेरिकेच्या व्यापार खात्याचे एक अधिकारी ग्रेगरी दौद यांनी अमेरिकी काँग्रेससमोर गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, भारतातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सबसिडीबद्दल गहू, तांदूळ पिकविणाºया जगातील सर्वच देशांना चिंता वाटत आहे. या दोन धान्यांच्या बाजारपेठीय किमतीसंदर्भात भारत सरकारकडून जी पावले उचलली जातात त्याबद्दल अमेरिकेची बाजू दौद यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या कृषीविषयक समितीपुढे मे महिन्यात मांडली होती. २०१० ते २०१४ या कालावधीत तांदळाला उत्पादन खर्चाच्या ७४ ते ८४.२ टक्के यामधील हमीभाव व गव्हाला उत्पादन खर्चाच्या ६०.१ ते ६८.५ टक्के यामधील हमीभाव भारताने देऊ केला होता व आपल्या देशातील या धान्य उत्पादकांना संरक्षण दिले होते, असा आरोप ग्रेगरी दौद यांनी केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारतUSअमेरिकाagricultureशेती