शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण हवे; वसाहतवादी नियम गरजा पूर्ण करू शकत नाही - न्या. रमणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:01 AM

सर्वाेच्च न्यायालयाचे दिवंगत न्या. माेहन माेहन शांतनागाैदर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्नाटक राज्य बार काउंसिलतर्फे एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी न्या. रमणा बाेलत हाेते. 

नवी दिल्ली: देशात सध्या पालन हाेत असलेले वसाहतवादी नियम भारतीयांच्या गरजा पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे देशातील न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण करायला हवे, अशी भूमिका सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमणा यांनी मांडले. 

सर्वाेच्च न्यायालयाचे दिवंगत न्या. माेहन माेहन शांतनागाैदर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्नाटक राज्य बार काउंसिलतर्फे एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी न्या. रमणा बाेलत हाेते. 

ते म्हणाले, की आपली न्याय वितरण सर्वसामान्यांसाठी अनेक अडचणी निर्माण करते. भारतातील गुंतागुंतीमध्ये न्यायालयांचे काम आणि शैलीचा मेळ बसत नाही. आपले नियम वसाहतवादी आहेत. त्यामुळे भारतीयांच्या गरजा पूर्ण करु शकत नाही, असे न्या. रमणा म्हणाले. 

पक्षकार केंद्रबिंदू हवान्यायदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि परिणामकारक हवी. न्यायालयाची पायरी चढताना लाेकांना भीती वाटायला नकाे. काेणत्याही न्यायदानाच्या प्रक्रियेत पक्षकार हाच केंद्रबिंदू हवा, असे न्या. रमणा म्हणाले.

भारतीयीकरण म्हणजे....-    न्या. रमणा यांनी भारतीयीकरणाची परिभाषाही यावेळी मांडली. ते म्हणाले, की भारतीयीकरण म्हणजे, आपण आपल्या समाजातील वास्तवाचा स्वीकार करुन न्याय वितरण व्यवस्थेचे स्थानिकीकरण करणे आवश्यक आहे.-    ग्रामीण भागातील लाेकांसाठी इंग्रजी ही परकीय भाषा आहे. युक्तीवाद अनेकदा इंग्रजीमध्ये हाेत असताे. त्यामुळे या लाेकांची आणखी अडचण हाेते. त्यामुळे न्यायालये हे पक्षकार केंद्रीत असायला हवे, असे न्या. रमणा म्हणाले. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCourtन्यायालय