शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वंदे भारत ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड; ट्रेनचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवासी घाबरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:15 IST

अहमदाबादवरुन मुंबईला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे दार लॉक झाल्याची घटना घडली.

Indian Railways: भारतीय रेल्वेतील अत्याधुनिक ट्रेन मानल्या जाणाऱ्या 'वंदे भारत'मध्ये नुकतीच एक त्रुटी दिसून आली आहे. गुजरातच्या अहमदाबादवरुन निघालेली वंदे भारत ट्रेन सुरत रेल्वे स्टेशनवर थांबली. ट्रेन थांबताच तिचे दार उघणे अपेक्षित होते, पण बराच वेळ ट्रेनचे दार उघडलेच नाही. यानंतर एका टीमने ही तांत्रिक समस्या दूर केली आणि ट्रेनमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन अहमदाबादहून मुंबईला जात होती. अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी सुरत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. यावेळी रेल्वेचे दार उघडत नसल्याची तक्रार नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली. यानंतर तात्काळ तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्रुटी दूर करण्याचे काम सुरू केले. सकाळी 8.20 च्या सुमारास ट्रेन सुरतला पोहोचली आणि सुमारे एक तास तिथेच थांबली. काही वेळानंतर त्रुटी दूर करण्यात आली.

वंते भारत ट्रेनचे फीचर्ससध्या भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन ही वंदे भारत आहे. लक्झरी क्लास पसंत करणाऱ्या लोकांची ही पहिली पसंती आहे. ट्रेनचा वेग आणि हायटेक सुविधांमुळे ही ट्रेन आणखी खास बनली आहे. सध्या ठराविक मार्गांवर चालणारी ही ट्रेन येत्या काळात देशभरात वाढवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेSuratसूरत