शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आदर्श रेल्वेस्थानकांमध्ये पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशाला सर्वाधिक फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 11:56 IST

आदर्श रेल्वे स्थानकांसाठी निवडण्यात आलेल्या स्थानकांच्या यादीत उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

नवी दिल्ली- गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीयरेल्वे स्थानकांचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी आदर्श रेल्वेस्थानक योजनेमध्ये देशभरातील विविध राज्यांतील काही स्थानके निवडण्यात आली आहे. रेल्वेराज्यमंत्री राजन गोहेन यांनी रेल्वेस्थानकांच्या विकासाबाबत लोकसभेत लेखी उत्तर सादर केले आहे.

या उत्तरात गोहेन यांनी देशात सर्वत्र चाललेल्या रेल्वेस्थानक विकासकामांची प्रगती दिली आहे. स्थानकांवर गरजांच्या आवश्यकतेनुसार व सध्या उपलब्ध असणाऱ्या सुविधांमध्ये वृद्धी करण्याच्या अनुषंगाने स्थानकांची निवड करण्यात आली आहे. आदर्श रेल्वे स्थानक योजनेत रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी वेगळा निधी देण्यात आलेला नाही. या योजनेमध्ये 1253 स्थानकांची निवड झाली असून पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधीक स्थानके या यादीत आहेत. प्रत्येक राज्यातील किती स्थानकांची निवड यासाठी झाली याची यादीही सादर करण्यात आलेली आहे.आंध्र प्रदेश-           46 स्थानकेआसाम-                 28 स्थानकेबिहार-                    59 स्थानकेछत्तिसगड-            17 स्थानकेदिल्ली-                    4 स्थानकेगोवा-                        2 स्थानकेगुजरात-                   32 स्थानकेहरियाणा-                  16 स्थानकेहिमाचल प्रदेश-           2 स्थानकेजम्मू आणि काश्मीर- 5 स्थानकेझारखंड-                   29 स्थानकेकर्नाटक -                 44 स्थानकेकेरळ-                       75 स्थानकेमध्य प्रदेश -             44 स्थानकेमहाराष्ट्र-               108 स्थानकेनागालँड-                    1 स्थानकओडिशा-                  47 स्थानकेपुदुच्चेरी-                   2 स्थानकेपंजाब-                     32 स्थानकेराजस्थान-               40 स्थानकेतेलंगण-                  25 स्थानकेतामिळनाडू-           50 स्थानकेत्रिपुरा-                      1 स्थानकउत्तर प्रदेश-         152 स्थानकेउत्तराखंड-                8 स्थानकेपश्चिम बंगाल-      384 स्थानके

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारत