शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकशी चर्चा करावी - विद्यार्थी, विविध देशांच्या राजदूतांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 03:27 IST

पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे.

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्ताननेभारताला हवाई हद्द बंद केली होती. ती उठविण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी मध्य आशियातील देशांत शिकत असलेले भारतीय विद्यार्थी व विविध देशांच्या राजदूतांनी केली आहे.कझाकस्तान या देशातील अल्माटी शहरातल्या कझाक राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या सहाव्या वर्षात शिकत असलेल्या आशुतोषकुमार सिंह या विद्यार्थ्याने सांगितले की, भारतातून कझाकस्तानला येण्यासाठी पूर्वी तिकीटाचा दर प्रत्येकी ३० हजार रुपयेहोता.पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे. इतके महागड्या दराचे तिकीट घेणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. ही स्थिती आम्ही तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना समाजमाध्यमांद्वारे कळविली होती. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.मध्य आशियाई देशातील कंपन्यांची जी विमाने भारतातून जातात त्यांना पाकिस्तानच्या हवाईहद्द बंदीमुळे लांबचा वळसाघालून आपल्या मुक्कामाला जावेलागते.कझाकस्तानमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला जिथे जायचे आहे त्या प्रवासाशी संलग्न असलेले दुसरेविमान मिळेपर्यंत मध्य आशियाकिंवा आखाती देशांच्या विमानतळावर कधी कधी दिवसभर किंवात्यापेक्षा जास्त वेळ ताटकळत बसावे लागते.दिल्ली ते मॉस्को प्रवासाला आठ तासपुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटवर हल्ला केला. तणाव असतानाही कर्तारपूर कॉरिडॉर विकसित करण्यासंदर्भात दोन्ही देशांत चर्चा सुरूच होती. या विषयाबद्दल जर चर्चा होऊ शकते तर हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकिस्तानशी चर्चा करायला हरकत नाही असे वैद्यकीय शाखेत शिकणाºया झुबेर या विद्यार्थ्याने म्हटले आहे.रशियाच्या राजदूताने सांगितले की, भारतावरील पाकिस्तानची हवाई हद्द बंदी कधी उठते याची रशियादेखील वाट पाहत आहे. या बंदीमुळे दिल्लीहून मॉस्कोला विमानाने जाण्यासाठी सध्या आठ तास लागत आहेत. किव ते दिल्लीदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी दोन तासांनी वाढला आहे, असे युक्रेनच्या राजदूताने म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत