शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

India VS England :चेन्नईत टीम इंडियाचा सराव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 05:37 IST

India VS England: सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यामुळे तसेच तीन कोरोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह येताच भारतीय संघाने मंगळवारी चिदम्बरम स्टेडियमवर सरावास प्रारंभ केला.

चेन्नई : सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यामुळे तसेच तीन कोरोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह येताच भारतीय संघाने मंगळवारी चिदम्बरम स्टेडियमवर सरावास प्रारंभ केला. सर्व खेळाडू मैदानावर पोहोचल्यानंतर नेट सेशन पार पडले. फलंदाजांनी भरपूर फटकेबाजी केली तर गोलंदाजांनी बराच घाम गाळला.भारतीय संघातील अनेक खेळाडू कुटुंबीयांसोबत चेन्नईत आहेत. बायोबलमध्ये संघाने सराव सुरू केला. बीसीसीआयने नेट सेशन्सची छायाचित्रे ट्विटर हॅन्डलवर अपलोड केली आहेत. नेट सेशन सुरू होण्याआधी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. याशिवाय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेदेखील सहकाऱ्यांसोबत संवाद साधला.ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयामुळे संघात कमालीचा उत्साह आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांच्यासारखे दिग्गज खेळाडू संघाशी जुळले  आहेत. या दमदार खेळाडूंच्या  बळावर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे लक्ष लागले आहे. स्थानिक मैदानावर भारताचे पारडे मात्र जड मानले जात आहे. इंग्लंड संघदेखील सर्व तयारीनिशी दौऱ्यावर पोहोचला आहे. येथे येण्याआधी त्यांनी श्रीलंकेचा त्यांच्या देशात २-० ने पराभव केला. या कामगिरीच्या बळावर भारतीय खेळपट्ट्यांवरदेखील यशस्वी  होण्याची संघाला आशा आहे. भारतीय संघ मात्र श्रीलंकेच्या तुलनेत सरस आहे. 

टॅग्स :Indian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघIndiaभारत