शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पाकिस्तानमधील महागाईसाठी भारत जबाबदार; इम्रान खानच्या मंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 16:21 IST

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोसळली असून तेथील महागाईसाठी भारत जबाबदार असल्याचा दावा पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्र्याने केला आहे. पाकिस्तानातील अर्थ मंत्री हमाद अजहर यांनी देशातील खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींसाठी भारतासोबतचा व्यापार रद्द झाल्याचे कारण दिले आहे. पाकिस्तानातील टॉमेटोचे दर 400 रुपयांवर पोहोचले आहेत. 

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे. वस्तूंच्या किंमतींनी मोठी झेप घेतली असून भारताने व्यापार रद्द केल्याने असे झाल्याचे अजहर यांनी सांगितले. पाकिस्तानी अर्थव्यवस्था सध्या परदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे आणि महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. 

पाकिस्तानातील महागाईला हवामानाच्या लहरीपणासोबत त्यांनी दलालांनाही जबाबदार धरले आहे. केंद्र स्वस्त बाजार उभारण्यासाठी प्रांतीय सरकारांसोबत चर्चा करत आहे. महागाईने नागरिक त्रस्त असून जानेवारी-फेब्रुवारीनंतर महागाई कमी होण्यास सुरुवात होईल, असा दावाही अजहर यांनी केला आहे. 

पाकिस्तानला लाखो डॉलरच्या कर्जाची परतफेड चीनकडे करायची आहे. पाकिस्तानमध्ये पुढील 12 महिने महागाई दर 13 टक्के राहणार आहे. यंदाचा हा दर 7.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर 2018 मध्ये महागाई दर 3.9 टक्के होता. इम्रान खानला अमेरिकेनेही मदत नाकारली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानInflationमहागाई