शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धविराम, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:07 IST

India Pakistan Conflict : एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारला सवाल केले आहेत.

India Pakistan Conflict ( Marathi News ) :  पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सीमेवर गोळीबार झाल्याचे समोर आले, या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, काल अमेरिकेने मध्यस्ती करत 'युद्धविराम 'ची घोषणा केली. दरम्यान, एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी सरकारला एक सवाल केला आहे.

वारिस पठाण यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करु सवाल उपस्थित केले, "एक प्रश्न, पहलगाममधील त्या क्रूर दहशतवाद्यांचे काय झाले ज्यांनी निष्पाप पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून त्यांची हत्या केली? त्यांना पकडले गेले का? त्यांना मारले गेले का?", असा सवाल वारिस पठाण यांनी केला. 

भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे गेले?

हल्ल्यानंतर पहलगाममध्ये घुसलेले दहशतवादी घनदाट जंगलात लपले असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांना होती. काश्मीरमधील स्थानिक लोकांनी किंवा कामगारांनी त्यांना मदत केली असावी, तरच त्यांना सीमा ओलांडून लपणे शक्य झाले. हल्ल्यानंतर, भारतीय सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जमांची हत्या केली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेश सिंदूर' मोहिम राबवली. या अंतर्गत लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशवादी तळांवर हल्ला केला.

भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्याचे धाडस दाखवले. यानंतर पाकिस्तानने हल्ले करण्यास सुरूवात केली. या हल्ल्याला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून येणारे बहुतेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखली आणि त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले.

यानंतर, शनिवारी (१० मे) संध्याकाळी ५:०० वाजता युद्धबंदी करार झाला. असे असूनही, पाकिस्तानने आपल्या नापाक कारवाया थांबवल्या नाहीत आणि काही तासांनंतर युद्धबंदीचे उल्लंघन केले. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला