शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 20:22 IST

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेतून केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.

INDIA Alliance : गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. लोकसेनंतर विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही इंडिया आघाडीत योग्य ताळमेळ पाहायला मिळाला नाही. अशातच, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी निवडमुकांबाबत सूचक विधान केले आहे. 

काय म्हणाले अखिलेश यादव?पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले की, 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी कायम राहील. आम्ही एकत्रितपणे भाजपला सत्तेवरुन हाकलून लावण्यासाठी काम करू. त्यांच्या या विधानावरुन काँग्रेस आणि सपामधील आघाडी कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

वक्फ कायद्यावरून केंद्रावर हल्लाबोलवक्फ कायद्यावरून अखिलेश यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, भाजपने वक्फ कायदा आणून जमीन हडपण्याची तयारी केली आहे. भाजपला जिथे जिथे जमीन दिसते, तिथे तिथे ते कब्जा करते. हा पक्ष 'भूमाफिया' बनला आहे. टाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) द्वारे मोदी सरकारने लोकांचे पैसे हिसकावून घेतल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. 

महाकुंभावर काय म्हणाले?अखिलेश यादव यांनी योगी सरकारने प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या महाकुंभ 2025 वरही टीका केली. ते म्हणाले की, सरकारने योग्यरित्या व्यवस्थापन केले नाही, ज्याची चौकशी झाली पाहिजे. योगी सरकारने महाकुंभातील मृतांच्या संख्येबाबत खोटे बोलल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. तसेच, महाकुंभाला आलेल्या भाविकांचे आकडेही चुकीचे सादर करण्यात आल्याचा दावा केला. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी