शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 20:22 IST

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेतून केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.

INDIA Alliance : गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. लोकसेनंतर विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही इंडिया आघाडीत योग्य ताळमेळ पाहायला मिळाला नाही. अशातच, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी निवडमुकांबाबत सूचक विधान केले आहे. 

काय म्हणाले अखिलेश यादव?पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले की, 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी कायम राहील. आम्ही एकत्रितपणे भाजपला सत्तेवरुन हाकलून लावण्यासाठी काम करू. त्यांच्या या विधानावरुन काँग्रेस आणि सपामधील आघाडी कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

वक्फ कायद्यावरून केंद्रावर हल्लाबोलवक्फ कायद्यावरून अखिलेश यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, भाजपने वक्फ कायदा आणून जमीन हडपण्याची तयारी केली आहे. भाजपला जिथे जिथे जमीन दिसते, तिथे तिथे ते कब्जा करते. हा पक्ष 'भूमाफिया' बनला आहे. टाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) द्वारे मोदी सरकारने लोकांचे पैसे हिसकावून घेतल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. 

महाकुंभावर काय म्हणाले?अखिलेश यादव यांनी योगी सरकारने प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या महाकुंभ 2025 वरही टीका केली. ते म्हणाले की, सरकारने योग्यरित्या व्यवस्थापन केले नाही, ज्याची चौकशी झाली पाहिजे. योगी सरकारने महाकुंभातील मृतांच्या संख्येबाबत खोटे बोलल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. तसेच, महाकुंभाला आलेल्या भाविकांचे आकडेही चुकीचे सादर करण्यात आल्याचा दावा केला. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी