शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

Independence Day : स्वातंत्र्याच्या दोन दिवसआधी कसे होते चित्र, पाकिस्तानातून येत होत्या रक्ताने माखलेल्या रेल्वे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 5:44 PM

बुधवारी भारतात ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सर्वांनाच हे माहीत आहे की, भारताला किती संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं.

नवी दिल्ली : बुधवारी भारतात ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सर्वांनाच हे माहीत आहे की, भारताला किती संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. पण यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासोबतच देशाची फाळणीही झाली होती. आणि या फाळणीच्या कितीतरी वेदनादायी कहाण्या आहेत. एका आकडेवारीनुसार विभाजनावेळी लाखों लोकांना मारले गेले होते. 

धर्माच्या आधारावर केल्या गेलेल्या या विभाजनामुळे कोट्यवधी लोकांना आपल्या पुर्वजांची घरे सोडून दुसऱ्या जागेवर शरण घ्यावी लागली होती. असेही म्हटले जाते की, हे इतिहासातील सर्वात मोठं विस्थापन होतं. लाखो हिंदूंना पाकिस्तानातूनभारतात यावं लागलं होतं. यावेळी जो नरसंहान झाला तो अंगावर शहारे आणणारा होता. शिख आणि मुस्लिम एकमेकांचे शत्रू झाले होते. 

जसेही देशाला दोन भागात विभागले गेले तसे हिंदू-मुस्लिम यांचंही विभाजन झालं. महिलांवर बलात्कार केले गेले आणि अनेकांची हत्या करण्यात आलीय. १३ ऑगस्ट १९४७ ला मुस्लिम महिला रेल्वेने पाकिस्तानला जाण्यास रवाना झाल्या होत्या. याचप्रकारे पाकिस्तानातून हिंदू महिला भारताकडे निघाल्या होत्या. दोन्हीकडून ज्या रेल्वे येत होत्या त्या मृतदेहांच्या ढिगाऱ्यांनी भरलेल्या होत्या.

एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष करण्याची तयारी सुरु होती तर दुसरीकडे रक्ताची होळी खेळली जात होती. जिकडे बघावं तिकडे केवळ मृतदेत दिसत होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारतPakistanपाकिस्तान