शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिला पोलिसांची संख्या ३३ टक्क्यांपर्यंत वाढवा, केंद्र सरकारची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:35 IST

पोलीस हा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या दुसऱ्या यादीत येणारा राज्यांच्या कक्षेतील विषय आहे. त्यामुळे पोलीस दलात महिला पोलिसांची भरती व त्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी राज्यांची आहे.

नवी दिल्ली : राज्यांनी त्यांच्या पोलीस दलामध्ये महिलापोलिसांचे प्रमाण ३३ टक्क्यांपर्यंत वाढवावे अशी सूचना केंद्रीय गृह खात्याने केली आहे. पोलीस दलात रिकाम्या असलेल्या पदांपैकी काहींचे रुपांतर महिला पोलीस शिपाई व उपनिरीक्षक पदांमध्ये करावे असेही या खात्याने म्हटले आहे.खासदार कार्ति पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलिसांची संख्या २० लाख ९१ हजार ४८८ आहे. त्यात महिला पोलिसांची संख्या २ लाख १५ हजार ५०४ म्हणजे एकूण पोलिसांच्या फक्त १०.३० टक्के आहे.पोलीस हा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या दुसऱ्या यादीत येणारा राज्यांच्या कक्षेतील विषय आहे. त्यामुळे पोलीस दलात महिला पोलिसांची भरती व त्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी राज्यांची आहे. पोलीस दलात पुरुष व महिला पोलिसांच्या संख्येत समतोल राखण्याचे काम राज्यांनी करायचे आहे.

विश्रांती कक्ष हवाकेंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, महिला पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने तसेच वैद्यकीय उपचारांची सुविधा व पोलीस ठाण्यात विश्रांतीसाठी कक्ष या सुविधा राज्य सरकारने देणे आवश्यक आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार