शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोट दुखत असल्याचा बहाणा करुन नवरी पळाली; लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री वेगळचं घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 10:16 IST

घटना वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटे नक्की येतात पण त्यांना तुम्ही कसे सामोरे जातात हे तुमच्यावर अवलंबून आहे. अशातच जर घरातील मोठ्या व्यक्तीचा हात जर तुमच्या डोक्यावर नसेल तर त्यात अजून दुःख वाटते. जेव्हा एखदा व्यक्ती एकटा असेल तर याने लग्न करावे म्हणजे तो व्यक्ती गृह संसारात अडकल्यानंतर वाईट मार्गाला लागत नाही, असं म्हटलं जातं. लग्न हि एक अशी गोष्ट आहे जी चांगल्या चांगल्या लोकांना वळणावर घेऊन येते. पण विचार करा कि जर, लग्नानंतर जर एखादी दुर्दैवी घटना त्या व्यक्ती सोबत घडली तर, त्याला काय वाटत असेल. अशीच एक घटना मध्यप्रदेश मधील राहणाऱ्या एका व्यक्ती सोबत घडली. घटना वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

मध्य प्रदेश मधील भिंड कोतवाल पोलीस ठाण्यात वैराग्यपूर येथील एका विचित्र घटनेची नोंद करण्यात अली आहे. एक नव विवाहित नवरी लग्नाच्या पहिल्याच दिवशी घरातून पळून गेल्याचा प्रकार या पोलीस ठाण्यात नोंदवला गेला. मनोज सोनी यांचा मुलगा गोपाळ सोनीयाने एका व्यक्तीच्या ओळखीने संबंधित मुलीशी लग्न केले. ज्या व्यक्तीने गोपाळसोबत या मुलीशी ओळख करुन दिली. त्याला त्याने आनंदाने ३५ हजार रुपये देखील दिले. यानंतर आपल्याच जवळच्या काही कुटुंबियांना घेऊन त्याने त्या मुलीशी विवाह संपन्न केला.  

लग्न उरकल्यानंतर गोपाळ जेव्हा रात्री आपल्या खोलीत गेला, तेव्हा संबंधित मुलीने त्याला आपल्या पोटात भयानक वेदना होत आहे असे सांगतिले. त्याला वाटले कि, गरम वातावरणामुळे तिला पोटात त्रास होत असेल. त्यानेसुद्धा तिला काही न बोलता बाहेर फिरायला जाण्यास सांगितले. पण यानंतर सुद्धा तिला फरक जाणवत नसल्याचे संबंधित मुलीने गोपाळला सांगितले. त्यानंतर गोपळने मी मेडिकलमधून औषध घेऊन येतो, असं सांगितलं. मेडिकलमधून घरी आल्यावर गोपाळ बघतो तर, संबंधित महिला घरातून गायब होती आणि सोबत घरातील सर्व किमती वस्तूसुद्धा जागेवर नव्हत्या. त्याला खात्री पटली कि, त्याच्यासोबत धोका झाला आहे. त्याने वेळ वाया न घालवता लगेच गावातील पोलीस चौकी गाठली आणि घडलेली सर्व घटना सांगून गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस