शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

उत्तर प्रदेशात दर दोन तासाला अपघातात ५ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 07:32 IST

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत.

राजेंद्र कुमार लखनौ : उत्तर प्रदेशात दर दोन तासाला रस्त्यावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू होत आहे. यातील ७० टक्के मृत्यूचे कारण डोक्याला झालेली दुखापत हे आहे. तर, ३० टक्के मृत्यूमध्ये अपघातातील अन्य कारण आहे. 

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत. यात २१,२२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, वाहनातील १९,४०२ लोक जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा विभागाने तयार केलेली ही आकडेवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी अतिक्रमणाविरुद्ध मोहीम चालविण्याचे निर्देश दिले आहेत. 

अतिक्रमणांमुळे अपघातअतिक्रमणांमुळे रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे. अतिजड वाहनांमुळे रस्ते खराब होतात. हे सर्व अवैध टॅक्सी स्टँड, बस स्टँड आणि ट्रक स्टँड चालविणाऱ्या ठेकेदारांमुळे नुकसान होत आहे. अशा लोकांवर विनाविलंब कठोर कारवाई करण्याचे निर्देशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश