शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उत्तर प्रदेशात दर दोन तासाला अपघातात ५ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 07:32 IST

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत.

राजेंद्र कुमार लखनौ : उत्तर प्रदेशात दर दोन तासाला रस्त्यावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू होत आहे. यातील ७० टक्के मृत्यूचे कारण डोक्याला झालेली दुखापत हे आहे. तर, ३० टक्के मृत्यूमध्ये अपघातातील अन्य कारण आहे. 

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत. यात २१,२२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, वाहनातील १९,४०२ लोक जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा विभागाने तयार केलेली ही आकडेवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी अतिक्रमणाविरुद्ध मोहीम चालविण्याचे निर्देश दिले आहेत. 

अतिक्रमणांमुळे अपघातअतिक्रमणांमुळे रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे. अतिजड वाहनांमुळे रस्ते खराब होतात. हे सर्व अवैध टॅक्सी स्टँड, बस स्टँड आणि ट्रक स्टँड चालविणाऱ्या ठेकेदारांमुळे नुकसान होत आहे. अशा लोकांवर विनाविलंब कठोर कारवाई करण्याचे निर्देशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश