शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उत्तर प्रदेशात दर दोन तासाला अपघातात ५ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 07:32 IST

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत.

राजेंद्र कुमार लखनौ : उत्तर प्रदेशात दर दोन तासाला रस्त्यावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू होत आहे. यातील ७० टक्के मृत्यूचे कारण डोक्याला झालेली दुखापत हे आहे. तर, ३० टक्के मृत्यूमध्ये अपघातातील अन्य कारण आहे. 

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत. यात २१,२२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, वाहनातील १९,४०२ लोक जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा विभागाने तयार केलेली ही आकडेवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी अतिक्रमणाविरुद्ध मोहीम चालविण्याचे निर्देश दिले आहेत. 

अतिक्रमणांमुळे अपघातअतिक्रमणांमुळे रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे. अतिजड वाहनांमुळे रस्ते खराब होतात. हे सर्व अवैध टॅक्सी स्टँड, बस स्टँड आणि ट्रक स्टँड चालविणाऱ्या ठेकेदारांमुळे नुकसान होत आहे. अशा लोकांवर विनाविलंब कठोर कारवाई करण्याचे निर्देशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश