शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

खेळ नियतीचा! टोमॅटोला दोन रूपयाचा 'भाव', शेतकऱ्यांवर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 21:25 IST

काही दिवसांपूर्वी टोमॅटोने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी टोमॅटोनं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं. पण, आता त्याच टोमॅटोनं बळीराजाला रडवल्याचे दिसते. नियतीचा खेळ कसा असतो याचं हे उत्तम उदाहरण. अलीकडेच ज्या टोमॅटोनं शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली तेच पिक आज शेतकऱ्याला जड झालं आहे. आंध्र प्रदेशात टोमॅटोचं भाव इतके खाली आलं आहेत की, शेतकऱ्यांना ते फेकून द्यावं लागत आहेत. खरं तर राज्यातील घाऊक बाजारात टोमॅटोचं दर किलोमागे दोन ते तीन रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

दरम्यान, टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. टोमॅटो बाजारात नेणे देखील शक्य होत नसल्याने शेतकरी टोमॅटो रस्त्यावर टाकून देत आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील पत्तीकोंडा या घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोची किंमत फक्त ३ रुपये किंवा २ रुपये आहे. तर, १०० किलो टोमॅटोचा भाव केवळ २०० रुपये आहे.

टोमॅटोला दोन रूपयाचा 'भाव'टोमॅटोला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. बाजारात असलेला टोमॅटोचा साठा शेतकऱ्यांची पिळवणूक करतो आहे. कारण साठ्याच्या तुलनेत टोमॅटोला खरेदीदार नाहीत. किमान २० ते ३० रुपये किलो भाव मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. खते, कीटकनाशके अशा इतर खर्चाव्यतिरिक्त माल वाहतुकीसाठीही पैसे उरत नसल्याने बळीराजा टोमॅटोला बाजारच दाखवत नसल्याचे भीषण चित्र तयार झालं आहे. त्यामुळे काही शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाइटवर टोमॅटोचा भाव २८.४ रुपये किलो आहे. दरम्यान, जुलै महिन्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. देशात टोमॅटोचा भाव ४०० रुपये किलोवर पोहोचला होता पण आज चित्र काहीसे बदलल्याचे दिसते.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशFarmerशेतकरी