शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तीन मुले पण...! मुलगी न झाल्यानं पतीनं दिला घटस्फोट; पत्नी म्हणते, "आमची आर्थिक स्थिती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:43 IST

मुलगी न झाल्यानं घटस्फोट दिल्याची अनोखी घटना उघडकीस आली आहे.

घरगुती वाद, पती-पत्नीमधील कलह किंवा एखाद्या वाईट व्यसनामुळे घटस्फोट झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र, मुलगी न झाल्यानं घटस्फोट दिल्याची अनोखी घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातीलआग्रा शहरातील या घटनेनं सर्वाच्याच भुवया उंचावल्या. खरं तर पत्नीनं सलग तीन मुलांनाच जन्म दिल्यानं पतीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अनेकदा मुलगी झाल्यावर महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावं लागतं. असं लाजिरवाणं कृत्य अनेकदा समोर आलं आहे.

मुलगी झाल्यामुळं घरात वाद झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. पण, आग्रा येथील एका व्यक्तीनं पत्नी फक्त मुलांना जन्म दिल्याने नाराज होत घटस्फोट दिला. त्याला मुलगी हवी होती. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं संबंधित व्यक्तीला मुलगी हवी यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं, परंतु सलग तीन मुलं झाल्यानंतर पत्नीनं पुढचे मूल जन्माला घालण्यास नकार दिला अन् पतीचा राग अनावर झाला. 

पती-पत्नीमधील वाद चिघळलापत्नीचं म्हणणं आहे की, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि चौथे अपत्य झाल्यास खर्चाचा मेळ कसा बसेल. तसेच पुन्हा एकदा मुलगा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून पती-पत्नीमधील वाद इतका खोलवर गेला की तो आग्रा येथील कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचला. याप्रकरणी स्थानिक शहागंज पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

१० वर्षांपूर्वी झालं होतं लग्न...आग्रा येथील या जोडप्याचं १० वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलं आहेत, पण मुलगी होत नसल्यानं पती नाराज आहे. मुलगी न झाल्यानं पतीनं पत्नीला सोडलं आहे. यानंतर पीडितेनं कौटुंबिक समुपदेशन केंद्र गाठलं, तिथं समुपदेशकातर्फे पती-पत्नी यांना समज देण्यात आली. परंतु संभाषणातून काही तोडगा निघाला नाही.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशagra-pcआग्राmarriageलग्न