शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

दुष्काळ निवारणासाठी फडणवीस यांच्या निर्णयांची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:33 AM

दुष्काळ संपवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उचललेल्या पावलांचे अनुकरण साऱ्या देशभर करण्याची भाजपची इच्छा आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : कृषी उत्पादन वाढविणे, जुन्या जलाशयांचे पुनरुज्जीवन, तसेच दुष्काळ संपवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उचललेल्या पावलांचे अनुकरण साऱ्या देशभर करण्याची भाजपची इच्छा आहे. त्याद्वारे शेतकºयांच्या गळ्यातले ताईत बनणे शक्य होईल, असे या पक्षाला वाटते.मात्र त्यासाठी शेतकºयांत जाऊन या योजनांची माहिती देण्यासाठी पक्षाला मोठी मोहीम राबवावी लागेल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांची अभिनव योजना महाराष्ट्रातील १५ हजारांहून गावांत राबविण्यात येईल. फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी चांगले कार्य केले आहे.>शिवसेना व भाजप एकत्र लढणारमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पूर्वीच्या तुलनेत आम्ही दोन-तीन जागा जास्तच जिंकू, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. शिवसेनेची भाजपला साथ नसल्यास हिंदूंच्या मतांत विभागणी होण्याची शक्यता वाटते का? या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही एकमेकांच्या साथीनेच आगामी लोकसभा निवडणुका लढविणार आहोत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ही गोष्ट वारंवार स्पष्ट केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpiyush goyalपीयुष गोयल