शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वसतिगृहाअभावी ‘त्यांनी’ सोडले आयआयएम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 23:57 IST

संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात खोल्या न मिळाल्यामुळे संस्थाच सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

संबलपूर (ओडिशा) : संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात खोल्या न मिळाल्यामुळे संस्थाच सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.आयआयएम-एसच्या चौथ्या तुकडीचे वर्ग गेल्या ३० जुलै रोजी सुरू झाले, त्यावेळी १११ विद्यार्थी होते, आज ते ९९ आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, कारण संस्था काही विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या खोल्या उपलब्ध करून देऊ शकली नाही, असे आयआयएम-एसचे संचालक महादेव जैस्वाल यांनी सांगितले. २०१५ मध्ये आयआयएम-एस सुरू झाली. सुरुवातीला विद्यार्थिसंख्या ६० होती, ती यावर्षी १२० झाली आहे. या संस्थेचे कामकाज संबलपूर विद्यापीठातून सुरू आहे, कारण तिला स्वत:चा कायमस्वरूपी परिसर नाही. जैस्वाल म्हणाले की, सरकारने संबलपूर विद्यापीठ परिसरात आयआयएम-एसच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वसतिगृहे दिली आहेत.सामंजस्य कराराप्रमाणे गेल्या जुलैमध्ये दोन वसतिगृहे उपलब्ध करून देणे आम्ही गृहीत धरले होते; परंतु विद्यापीठ अधिकाºयांनी फक्त एक वसतिगृह आणि दुसºया वसतिगृहाचा निम्मा भाग दिला. त्यामुळे आमच्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले व ते अनेक जण झोपतात अशा खोलीत त्यांना झोपावे लागले. अगदी गेल्या महिन्यापर्यंत विद्यापीठाचे अधिकारी आयआयएम-एसच्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये वसतिगृहात खोल्या उपलब्ध करून देऊ, असे म्हणत होते. आता त्यांनी त्याला नकार दिला आहे. किमान सामंजस्य कराराचे तरी त्यांनी पालन करावे, असे जैस्वाल म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी