शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

वसतिगृहाअभावी ‘त्यांनी’ सोडले आयआयएम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 23:57 IST

संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात खोल्या न मिळाल्यामुळे संस्थाच सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

संबलपूर (ओडिशा) : संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात खोल्या न मिळाल्यामुळे संस्थाच सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.आयआयएम-एसच्या चौथ्या तुकडीचे वर्ग गेल्या ३० जुलै रोजी सुरू झाले, त्यावेळी १११ विद्यार्थी होते, आज ते ९९ आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, कारण संस्था काही विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या खोल्या उपलब्ध करून देऊ शकली नाही, असे आयआयएम-एसचे संचालक महादेव जैस्वाल यांनी सांगितले. २०१५ मध्ये आयआयएम-एस सुरू झाली. सुरुवातीला विद्यार्थिसंख्या ६० होती, ती यावर्षी १२० झाली आहे. या संस्थेचे कामकाज संबलपूर विद्यापीठातून सुरू आहे, कारण तिला स्वत:चा कायमस्वरूपी परिसर नाही. जैस्वाल म्हणाले की, सरकारने संबलपूर विद्यापीठ परिसरात आयआयएम-एसच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वसतिगृहे दिली आहेत.सामंजस्य कराराप्रमाणे गेल्या जुलैमध्ये दोन वसतिगृहे उपलब्ध करून देणे आम्ही गृहीत धरले होते; परंतु विद्यापीठ अधिकाºयांनी फक्त एक वसतिगृह आणि दुसºया वसतिगृहाचा निम्मा भाग दिला. त्यामुळे आमच्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले व ते अनेक जण झोपतात अशा खोलीत त्यांना झोपावे लागले. अगदी गेल्या महिन्यापर्यंत विद्यापीठाचे अधिकारी आयआयएम-एसच्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये वसतिगृहात खोल्या उपलब्ध करून देऊ, असे म्हणत होते. आता त्यांनी त्याला नकार दिला आहे. किमान सामंजस्य कराराचे तरी त्यांनी पालन करावे, असे जैस्वाल म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी