शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

वसतिगृहाअभावी ‘त्यांनी’ सोडले आयआयएम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 23:57 IST

संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात खोल्या न मिळाल्यामुळे संस्थाच सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

संबलपूर (ओडिशा) : संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात खोल्या न मिळाल्यामुळे संस्थाच सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.आयआयएम-एसच्या चौथ्या तुकडीचे वर्ग गेल्या ३० जुलै रोजी सुरू झाले, त्यावेळी १११ विद्यार्थी होते, आज ते ९९ आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, कारण संस्था काही विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या खोल्या उपलब्ध करून देऊ शकली नाही, असे आयआयएम-एसचे संचालक महादेव जैस्वाल यांनी सांगितले. २०१५ मध्ये आयआयएम-एस सुरू झाली. सुरुवातीला विद्यार्थिसंख्या ६० होती, ती यावर्षी १२० झाली आहे. या संस्थेचे कामकाज संबलपूर विद्यापीठातून सुरू आहे, कारण तिला स्वत:चा कायमस्वरूपी परिसर नाही. जैस्वाल म्हणाले की, सरकारने संबलपूर विद्यापीठ परिसरात आयआयएम-एसच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वसतिगृहे दिली आहेत.सामंजस्य कराराप्रमाणे गेल्या जुलैमध्ये दोन वसतिगृहे उपलब्ध करून देणे आम्ही गृहीत धरले होते; परंतु विद्यापीठ अधिकाºयांनी फक्त एक वसतिगृह आणि दुसºया वसतिगृहाचा निम्मा भाग दिला. त्यामुळे आमच्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले व ते अनेक जण झोपतात अशा खोलीत त्यांना झोपावे लागले. अगदी गेल्या महिन्यापर्यंत विद्यापीठाचे अधिकारी आयआयएम-एसच्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये वसतिगृहात खोल्या उपलब्ध करून देऊ, असे म्हणत होते. आता त्यांनी त्याला नकार दिला आहे. किमान सामंजस्य कराराचे तरी त्यांनी पालन करावे, असे जैस्वाल म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी