शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

‘इंडिया’ नावावरून विरोधी आघाडीतील नितीशकुमारांची उपेक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 06:09 IST

विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे.

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा :  बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पाटण्याला परतणे चर्चेचा विषय बनले आहे. प्रत्येकाच्या ओठावर प्रश्न आहे की, नितीशकुमार यांनी हा दुरावा का ठेवला? आघाडीचे नाव ‘इंडिया‘ ठेवण्यावरून त्यांची उपेक्षा झाल्याने त्यांनी काढता पाय घेतला असे मानले जात आहे.

विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे. त्यांना विरोधी ऐक्याचे निमंत्रक बनवण्याची आशा होती, पण तसे झाले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त आघाडीचे नवे नाव ‘इंडिया’ ठेवण्याबाबतही त्यांचे मतभेद झाले. इतर काही पक्षांप्रमाणेच नितीशकुमार यांचा त्याला विरोध होता, परंतु तृणमूल आणि काँग्रेसने ‘इंडिया’ हेच नाव रेटून नेले. आपली उपेक्षा होत आहे, हे पाहून नितीशकुमार यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी मात्र नितीशकुमार नाराज का असतील? त्यांच्या विरोधात दुष्प्रचार केला जात आहे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBengaluruबेंगळूरcongressकाँग्रेस