शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘इंडिया’ नावावरून विरोधी आघाडीतील नितीशकुमारांची उपेक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 06:09 IST

विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे.

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा :  बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पाटण्याला परतणे चर्चेचा विषय बनले आहे. प्रत्येकाच्या ओठावर प्रश्न आहे की, नितीशकुमार यांनी हा दुरावा का ठेवला? आघाडीचे नाव ‘इंडिया‘ ठेवण्यावरून त्यांची उपेक्षा झाल्याने त्यांनी काढता पाय घेतला असे मानले जात आहे.

विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे. त्यांना विरोधी ऐक्याचे निमंत्रक बनवण्याची आशा होती, पण तसे झाले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त आघाडीचे नवे नाव ‘इंडिया’ ठेवण्याबाबतही त्यांचे मतभेद झाले. इतर काही पक्षांप्रमाणेच नितीशकुमार यांचा त्याला विरोध होता, परंतु तृणमूल आणि काँग्रेसने ‘इंडिया’ हेच नाव रेटून नेले. आपली उपेक्षा होत आहे, हे पाहून नितीशकुमार यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी मात्र नितीशकुमार नाराज का असतील? त्यांच्या विरोधात दुष्प्रचार केला जात आहे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBengaluruबेंगळूरcongressकाँग्रेस