शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

‘इंडिया’ नावावरून विरोधी आघाडीतील नितीशकुमारांची उपेक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 06:09 IST

विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे.

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा :  बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पाटण्याला परतणे चर्चेचा विषय बनले आहे. प्रत्येकाच्या ओठावर प्रश्न आहे की, नितीशकुमार यांनी हा दुरावा का ठेवला? आघाडीचे नाव ‘इंडिया‘ ठेवण्यावरून त्यांची उपेक्षा झाल्याने त्यांनी काढता पाय घेतला असे मानले जात आहे.

विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे. त्यांना विरोधी ऐक्याचे निमंत्रक बनवण्याची आशा होती, पण तसे झाले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त आघाडीचे नवे नाव ‘इंडिया’ ठेवण्याबाबतही त्यांचे मतभेद झाले. इतर काही पक्षांप्रमाणेच नितीशकुमार यांचा त्याला विरोध होता, परंतु तृणमूल आणि काँग्रेसने ‘इंडिया’ हेच नाव रेटून नेले. आपली उपेक्षा होत आहे, हे पाहून नितीशकुमार यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी मात्र नितीशकुमार नाराज का असतील? त्यांच्या विरोधात दुष्प्रचार केला जात आहे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBengaluruबेंगळूरcongressकाँग्रेस