शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आमची सत्ता आल्यास पोलिसांची वर्दी उतरवू, भाजप नेत्याची थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 15:23 IST

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाच धमकावले आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धमकावले आहे. जर राज्यात भाजपाचे सरकार आले, तर तुमच्या सगळ्यांची वर्दी उतरवू, अशी धमकीच घोष यांनी पोलिसांना दिली. कोलकाता पोलीस आता या वर्दीच्या लायकीचे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. कोलकातापासून 180 किमी दूर असलेल्या बीरभूम जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना घोष यांनी पोलिसांना जाहीरपणे धमकीवजा इशारा दिला. 

आम्ही सर्वच बाबीचे रेकॉर्ड ठेवत आहोत, त्यामुळे सत्तेत आल्यानंतर आम्ही त्या अधिकाऱ्यांना बघून घेऊ, ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. त्या सर्वांना भरपाई करावीच लागेल, असेही घोष यांनी म्हटले. तसेच तृणमूल काँग्रेसचे कार्यालय म्हणजे बॉम्ब बनविण्याचे ठिकाण आहे. मात्र, पोलीस राज्यातील गुन्हे लपविण्याचे काम करत असल्याचेही घोष यांनी म्हटले. 

दरम्यान, घोष यांच्या गाडीवर महिन्याच्या सुरुवातीलाच हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी घटनास्थळावर असलेल्या पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला होता. तर, देशात केवळ प.बंगाल हे एकमेव राज्य आहे, जेथे लोकशाहीला अजिबात स्थान नाही, असेही सिंह यांनी म्हटले होते.  

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसMamata Banerjeeममता बॅनर्जी