शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मंदिर वही बनाऐंगे...यावेळी रामाचे नाही....तर विष्णूचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 20:43 IST

उत्तर प्रदेशमध्ये मंदिरांच्या स्पर्धेत सपाही उतरली

लखनौ : गेल्या काही वर्षांपासून 'मंदिर वही बनाऐंगे' चा नारा प्रत्येक निवडणुकीमध्ये घुमत आहे. मंदिर बनणार की नाही हा भाग वेगळा. परंतू आज यात आणखी एका मंदिराची भर पडली आहे. आता राज्य एक असले तरीही पक्ष मात्र वेगळा आहे. तो म्हणजे भगवान कृष्णाचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्ष. या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज भगवान विष्णूचे मंदिर आणि नगर वसविण्याचे आश्वासन दिले आहे. 

पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. यामुळे पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये  'मंदिर वही बनाऐंगे' चे नारे घुमू लागणार आहेत. यापुर्वीच अखिलेश यादव यांनी सत्तेत आल्यास राम, कृष्ण यांचे मुळ रुप असलेल्या भगवान विष्णूचे मंदिर बनविण्याचे आश्वासन देत भाजपवर कडी केली आहे. 

भगवान विष्णू यांचे भव्य दिव्य असे कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोरवाट मंदिरासारखे बनविण्यात येणार आहे. तसेच इटावाच्या जवळ असलेल्या 2 हजार एकर जागेमध्ये शहरही वसविले जाईल. चंबळच्या क्षेत्रात बिहाडमध्ये मोठी जागा आहे. या जागेत विष्णुचे भव्य मंदिर बांधू, असे आश्वासन अखिलेश यांनी दिले आहे. 

सपा सत्तेत आल्यास कंबोडियाला अभ्यासकांचे एक पथक पाठिवले जाईल. भाजप ही षड्यंत्र आखणाऱ्यांचा पक्ष आहे. जो प्रत्यक्षात काहीच करत नाही आणि जनतेला मूर्ख बनवतो, असा आरोप अखिलेश यांनी केला आहे.

यापूर्वी बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात अंगकोरवाटच्या धर्तीवर भव्य असे विराट रामायण मंदिर बांधण्याची योजना जाहीर केली गेली होती. मात्र, याला कंबोडिया सरकारने विरोध केला होता. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश