शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

रेल्वेला लेटमार्क लागला तर अधिकाऱ्यांच्या बढतीलाही लेटमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:10 AM

रेल्वे उशिरा धावण्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे रेल्वेगाड्या वेळेवर धावतील. तसे झाले नाही तर त्याची किमत संबंधित अधिका-याला मोजावी लागेल व ते मोल असेल त्या अधिका-याच्या बढतीला विलंब.

नवी दिल्ली : रेल्वे उशिरा धावण्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे रेल्वेगाड्या वेळेवर धावतील. तसे झाले नाही तर त्याची किमत संबंधित अधिका-याला मोजावी लागेल व ते मोल असेल त्या अधिका-याच्या बढतीला विलंब.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या विभागीय प्रमुखांना यापुढे रेल्वे उशिरा धावल्यास त्यांचे मूल्यमापन त्या प्रमाणात लांबणीवर टाकले जाईल, असे सांगितले. गोयल यांनी अधिकाºयांना वक्तशीरपणे काम करण्यास महिनाभराची मुदत दिली आहे. गेल्या आठवड्यात अंतर्गत बैठकीत गोयल यांनी विभागीय महाव्यवस्थापकांना खडसावले व म्हटले की, रेल्वेगाड्यांच्या उशिरासाठी तुम्ही देखभालीची कारणे पुढे करू शकत नाहीत, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.- उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना गोयल यांच्या संतापाला तोंड द्यावे लागले. या विभागात २९ मेपर्यंत ४९.५९ टक्के एवढीच कार्यक्षमता नोंदवली गेली. गेल्या वर्षी या कालावधीतील कार्यक्षमतेच्या तुलनेत यावेळी ३२.७४ टक्के घट झाली.- गोयल यांच्या भडिमाराला अधिकाºयाला तोंडद्यावे लागले तरी मंत्र्यांना हा विलंब मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणामुळे झाल्याचे व त्याचा फटका अधिकाºयाला बसला असल्याचेमाहीत होते.- रेल्वेगाड्या वेळेवर धावण्याचे आकडे अपेक्षेपेक्षा फारच कमी होते. विभाग त्यांची अकार्यक्षमता लपवण्यासाठी देखभालीची कारणे पुढे करतात हे स्पष्टआहे, असे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत गोयल यांनी प्रत्येक विभागीय प्रमुखाला व्यक्तिश: बोलावून घेतले व अत्यंत कमी गाड्या वेळेवर का धावल्या याचे स्पष्टीकरण मागितले.

टॅग्स :railwayरेल्वे