शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

जमत नसेल तर मोदींनी बाजूला व्हावे! - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 04:09 IST

शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे आणि बेरोजगारांच्या हातांना काम देणे जमत नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्टपणे सांगून सत्तेवरून बाजूला व्हावे.

अमेठी : शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे आणि बेरोजगारांच्या हातांना काम देणे जमत नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्टपणे सांगून सत्तेवरून बाजूला व्हावे. आम्ही हे प्रश्न सहा महिन्यांत सोडवून दाखवू, असे आव्हान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे दिले.आपल्या मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौºयाच्या पहिल्या दिवशी गावकºयांच्या सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून सरकारवर चौफर टीका होत असताना, राहुल यांनीही आपल्या हल्ल्याचा रोख तोच ठेवला. राहुल म्हणाले की, शेतकरी व युवकांचे प्रश्न सोडविणे जमत नसेल, तर मोदीजींनी तसे सांगावे. मग काँग्रेस ते प्रश्न सहा महिन्यांत सोडवून दाखवेल. 

गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकद पणाला लावण्याचे ठरविले आहे. राहुल गांधी पुन्हा ९ आॅक्टोबरला गुजरातला रवाना होत आहेत. या वेळी राहुल यांचे लक्ष मध्य गुजरातवर असणार आहे. अहमदाबाद, बडोदा, आणंद व खेडा येथे ते लोकांशी थेट संवाद साधतील.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस