शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

जमत नसेल तर मोदींनी बाजूला व्हावे! - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 04:09 IST

शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे आणि बेरोजगारांच्या हातांना काम देणे जमत नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्टपणे सांगून सत्तेवरून बाजूला व्हावे.

अमेठी : शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे आणि बेरोजगारांच्या हातांना काम देणे जमत नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्टपणे सांगून सत्तेवरून बाजूला व्हावे. आम्ही हे प्रश्न सहा महिन्यांत सोडवून दाखवू, असे आव्हान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे दिले.आपल्या मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौºयाच्या पहिल्या दिवशी गावकºयांच्या सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून सरकारवर चौफर टीका होत असताना, राहुल यांनीही आपल्या हल्ल्याचा रोख तोच ठेवला. राहुल म्हणाले की, शेतकरी व युवकांचे प्रश्न सोडविणे जमत नसेल, तर मोदीजींनी तसे सांगावे. मग काँग्रेस ते प्रश्न सहा महिन्यांत सोडवून दाखवेल. 

गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकद पणाला लावण्याचे ठरविले आहे. राहुल गांधी पुन्हा ९ आॅक्टोबरला गुजरातला रवाना होत आहेत. या वेळी राहुल यांचे लक्ष मध्य गुजरातवर असणार आहे. अहमदाबाद, बडोदा, आणंद व खेडा येथे ते लोकांशी थेट संवाद साधतील.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस