शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मी माहेरी (पाकमध्ये) जाणार नाही म्हणजे नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 05:51 IST

सीमा हैदर; भारताने तुरुंगात टाकले तर तिथे राहीन

नॉयडा : भारतीय अधिकाऱ्यांनी मला तुरुंगात टाकले तर मी तिथे राहीन. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाणार नाही, असे भारतात अवैधरित्या प्रवेश केलेल्या सीमा हैदरने शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. ती म्हणाली की, उत्तर  प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) बड्या अधिकाऱ्यांनी माझी दोन दिवस चौकशी केली. त्यांना माझ्यावर संशय होता. पण मी जीवनकहाणी तसेच भारतात कशा रितीने आले हे सारे न लपवता त्यांना सांगितले आहे.

सीमा हैदर म्हणाली की, मला भारताचा व्हिसा मिळत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने खरी ओळख लपवून मला नेपाळमार्गे भारतात यावे लागले. मी हे सारे धाडस फक्त प्रेमासाठी केले आहे. तिने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून मी सचिन मीना याला आपला पती मानत असल्याने करवा चौथचे व्रत केले होते. पाकमध्ये असतानाही मी कुंकू लावत असे. (वृत्तसंस्था)

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्षnअवैध विदेशी नागरिकाची ओळख पटविणे तसेच त्याला मायदेशी परत पाठविणे या गोष्टींचा निर्णय  इमिग्रेशन विभागातर्फे घेण्यात येतो. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. nमायदेशात पाठविण्यासाठी १५ ते ६० दिवसांचा कालावधी लागू शकतो.

होऊ शकतो पाच ते सात वर्षांचा कारावासउत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सीमा हैदरची दोन दिवस चौकशी केली. तिच्याविरोधात कोणते पुरावे मिळाले हे अद्याप पोलिसांनी उघड केलेले नाही. भारतात अवैध प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला पाच ते सात वर्षांचा कारावास होऊ शकतो. जर सीमा हैदर पाकिस्तानात परत गेली तर तिथे तिच्यावर कडक कारवाई होऊ शकते.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतjailतुरुंगHome Ministryगृह मंत्रालय