शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

'बहुत याद आयेंगे, जरा भूल के तो देखो', लालूंचाही शायरीतून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 15:46 IST

राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना रेल्वे विभागात महत्वपूर्ण काम केलं होतं

पटणा - राजकारणात सध्या शेरो-शायरीचा ट्रेंड चांगलाच सेट होताना दिसतोय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शायरीच्या माध्यमातून भाजपावर वार केले. तर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही सत्ताधाऱ्यांना शायरीतूनच इशारा दिला. त्यानंतर, आता माजी रेल्वेमंत्रीलालूप्रसाद यादव यांनीही शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. 

राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना रेल्वे विभागात महत्वपूर्ण काम केलं होतं. त्यांच्या या कामाचं आजही कौतुकाने स्मरण केलं जातंय. मात्र, सध्याच्या रेल्वे विभागातील परिस्थीतसंदर्भातील एका बातमीला अनुसरुन लालूंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. लालू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही बातमी ट्विट केली आहे. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे नफ्यात होती. या आशयाची ही बातमी ट्विट करताना, लालूंचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. 

किसीने मुझे याद किया क्या, बहुत हिचकी आ रही हैमोहब्बत हमारी भी बहुत असर रखती हैबहुत याद आयेंगे, जरा भूल के तो देखो.. 

अशी शायरी लालूप्रसाद यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. दरम्यान, कॅगच्या अहवालानुसार भारतीय रेल्वेचं उत्पन्न गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी उत्पन्न असल्याचं समोर आलंय. रेल्वे विभागाचे उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च 2017-18 मध्ये 98.44 टक्क्यांपर्यंत पोहोचल आहे. लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगात आहेत. सध्या त्यांच्या लहान मुलाकडे म्हणजे तेजस्वी यादव यांच्याकडे त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपाrailwayरेल्वेTwitterट्विटरBiharबिहार