शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मी तर लोकसेवक, माझी पात्रता काय? काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 06:08 IST

‘काँग्रेसचे लोक म्हणतात की, ते मोदींना त्यांची जागा दाखवतील. अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझी कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता मला दाखवू नका, मी जनतेचा सेवक आहे, नोकराची कोणतीही पात्रता नसते. कृपया विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा. गुजरात विकसित करण्यासाठी मैदानात या.’ 

सुरेंद्रनगर : ‘मी जनसेवक आहे, माझी पात्रता ती काय?’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत काँग्रेसवर टीका केली. तेलंगणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या शिव्याशाप हेच माझे पोषण आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता गुजरातमध्ये काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या पात्रतेसंदर्भातील वक्तव्याचा पंतप्रधानांनी समाचार घेतला. आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे मिस्त्री म्हणाले होते.सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रांगध्रा, भरूच जिल्ह्यातील जंबूसर आणि नवसारी शहरात सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या सभा झाल्या. सुरेंद्रनगरमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक म्हणतात की, ते मोदींना त्यांची जागा दाखवतील. अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझी कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता मला दाखवू नका, मी जनतेचा सेवक आहे, नोकराची कोणतीही पात्रता नसते. कृपया विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा. गुजरात विकसित करण्यासाठी मैदानात या.’ 

गांधीनगर : प्रतिष्ठेचा लढागुजरात निवडणुकीत अमित शहा अधिकाधिक वेळ आपल्या गृहराज्यात व्यतित करू लागले आहेत.  गांधीनगर हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. तेथून पक्षाला अधिक यश मिळवून देण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे.

आदिवासींच्या अस्तित्वाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष- प्रभू राम आणि भगवान कृष्णाच्या काळापासून आदिवासी देशात राहत असतानाही काँग्रेसच्या नेत्यांचे आदिवासींच्या अस्तित्वाकडे दर्लक्ष झाले, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील आदिवासीबहुल भरूच जिल्ह्यातील जंबूसर शहरात केली. - सार्वजनिक कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची थट्टा केली होती, असा दावाही त्यांनी केला. - “अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय का नव्हते? केंद्रात अटलजींच्या सरकारने वेगळे मंत्रालय बनवले व त्यांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली,” हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

‘भारत जोडो’वर टीकासत्तेबाहेर फेकलेल्यांना यात्रेच्या माध्यमातून परतायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नर्मदा प्रकल्प रोखणाऱ्यांबरोबर काँग्रेस नेते ‘भारत जोडो यात्रा’ काढत आहेत, अशी टीका केली. नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022congressकाँग्रेस