शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू तर, 24 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 08:51 IST

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले.

जयपूर:राजस्थानच्याजयपूरमध्ये ट्रक आणि बसचा एक भीषण अपघात झाला आहे. जयपूरच्या बस्सी परिसरात ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रवासी बसने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसमध्ये बसलेले 24 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, दुर्दैवाने या अपघातात 4 जणांचा मृत्यूही झाला आहे. पोलिसांनी या सर्वांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

जयपूर-आग्रा महामार्गावर जाम

या अपघातानंतर जयपूर-आग्रा महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता. अपघाताची माहिती मिळताच बस्सी, कानोटा आणि तुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. पोलिस व ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर चार रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना बस्सी सीएचसी आणि एसएमएस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानjaipur-pcजयपूर