शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदूंनो, चार मुलांना जन्म द्या, त्यातील दोन संघ आणि व्हीएचपीला द्या’, साध्वी ऋतंभरांचं आवाहन, सांगितलं असं कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:40 IST

Sadhvi Ritambhara News: रामोत्सव कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना साध्वी ऋतुंभरा यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने आता ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यामधील दोन कुटुंबासाठी ठेवून दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेला दिली पाहिजेत.

कानपूर -  उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील निरालानगर येथील रेल्वे मैदानामध्ये विश्व हिंदू परिषदेकडून रामोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रामाची वेशभूषा केलेली हजारो मुले सहभागी झाली होती. दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या साध्वी ऋतुंभरा यांनी हिंदूंना दोन ऐवजी किमान ४ मुले जन्माला घालण्याचं आवाहन केलं.

रामोत्सव कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना साध्वी ऋतुंभरा यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने आता ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यामधील दोन कुटुंबासाठी ठेवून दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेला दिली पाहिजेत. त्यामुळे ते राष्ट्रीय यज्ञामध्ये आपलं योगदान देऊ शकतील. आपल्यासाठी राष्ट्र हे सर्वोपरी असले पाहिजे.

साध्वी यांनी याबरोबरच सांगितलं की, रामोत्सवामध्ये हजारो श्रीराम स्वरूपांना वंदन झालं. या सुंदर प्रसंगी रामाचा भक्त होणे भाग्याची बाब आहे. रामभक्त बनण्यासाठी रामत्व धारण करावं लागेल. कारण राम हा अपराजित पौरुष आहे. राजकीय पक्षांनी हिंदूंची विभागणी केली. मात्र श्रीरामांचं आचरण संपूर्ण समाजाला एक करेल.

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी कथित लव्ह जेहादाच उल्लेख करताना सांगितले की, एकेकाळ सीतामातेच्या अपहरणामुळे रावणाचा नाश झाला होता. आज आम्हाला लव्ह जिहाद करणाऱ्यांना समूळ उखडून काढलं पाहिजे. केवळ रामाच्या पूजेने हे साध्य होणार नाही.  

टॅग्स :HinduहिंदूRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHindutvaहिंदुत्वPoliticsराजकारण