शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 19:37 IST

टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

एका टीएमसी नेत्याचे म्हणणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे? टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते ते बराकपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. 

एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार, बराकपूरमधील सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, "भाजपला 2019 च्या तुलनेत मोठा जनादेश मिळणार, असे लोकांचे उत्साही चेहरे सांगतात. बंगाल "फिर एक बार, मोदी सरकार!", असे म्हणत आहे. टीएमसीने बंगालमध्ये बॉम्ब बनवण्याला कुटीर उद्योग बनवले आहे. आज सामान्य माणसाला बंगालमध्ये आस्थेचे पालन करणेही कठीण झाले आहे.

काय देश तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्यांच्या हातात सोडायला हवा? -पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा बंगालमधील लोक श्री रामाचे नाव घेतात तेव्हा टीएमसी त्यांना धमकावते. टीएमसी लोकांना जय श्रीराम म्हणण्याची परवानगी देत नाही. तर दुसरीकडे रामनवमी साजरी करण्यासाठी, काँग्रेसही राम मंदिराच्या विरोधात उभी आहे. आपण देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हातात सोडाय हवा?

TMC नेत्याच्या वक्तव्यावरून मोदींचा म्हणाले, एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? - सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, एका टीएमसी नेत्याचे म्हणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं सारं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे? टीएमसीची राजवट लोकांना रामाचे नाव घेऊ देत नाही, रामनवमीही साजरी करू देत नाही." एवढेच नाही तर, "टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ममता सरकारवर केला.

काय म्हणाले होते TMC आमदार हुमायूं कबीर? -तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबाद येथील एका प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, हिंदूंना दोन तासांत भागीरथी नदीत बुडवून टाकले जाईल, अन्यथा राजकारण सोडू. ते भरतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस