शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 5 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:29 IST

पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 7 पोलिसांचा मृत्यू झाला.

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 7 पोलिसांचा मृत्यू झाला. तीसा बैरागड रोडवरील तरवाई पुलाजवळ त्यांची कार येत असताना हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी गाडीत 12 जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कॅबिनेट मंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. "चंबा जिल्ह्यातील तीसा येथे पोलीस दलाच्या वाहन अपघातात 7 पोलीस कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत जखमी झालेले इतर पोलीस लवकरात लवकर बरे व्हावेत" असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. 

शिमला, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार हंसराज यांनी सांगितले की, आज सकाळी चंबा येथे एक दुर्घटना घडली आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार सरकार आणि पीडब्ल्यूडीचे एक्सईएन यांचेा निष्काळजीपणा समोर आला आहे. आम्ही शासनाकडे सातत्याने विनवणी करून हा रस्ता बंद करून घेतला होता, मात्र शासनाने हा रस्ता पुन्हा सुरू केला. याची माहिती आम्ही सरकारला यापूर्वी दिली होती, मात्र सरकार गप्प बसलं. सतत डोंगर कोसळत होता, जनता पाहत होती, पण सरकारने काहीच कारवाई केली नाही.

पीडब्ल्यूडीमध्ये काम करणाऱ्या जोगिंदर शर्मा यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी भाजपाची मागणी आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज चंबा येथे एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. याबाबत आम्ही सरकारला सोशल मीडिया आणि लेखी माध्यमातून सातत्याने माहिती दिली होती. मात्र, हा अपघात रोखण्यासाठी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. संपूर्ण राज्यात सरकारचे दुर्लक्ष सातत्याने दिसून येत आहे. या प्रकाराला आळा घातला नाही तर हिमाचलच्या जनतेला नेहमीच धोका असेल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीही स्थापन करावी. सरकारने आपली बाजू जनतेसमोर मांडली पाहिजे असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिसAccidentअपघात