शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:24 IST

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, इंडिगो फ्लाइट '६ई ५२२७'मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर खळबळ उडाली.

भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, मंगळवारी दुपारी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोचे विमान मुंबईला निघण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला. यानंतर, एअरलाइन व्यवस्थापनाने तातडीने विमानतळावरहाय अलर्ट जारी केला आणि कोलकाता-मुंबई इंडिगो फ्लाइट क्रमांक '६ई ५२२७' उड्डाण तत्काळ थांबवले.

या विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवून एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यानंतर विमान देखील विमानतळाच्या आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले, जिथे बॉम्ब निकामी पथकाने त्याची कसून तपासणी केली. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात विमानात बॉम्ब नसल्याचे पुष्टी झाली, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.

विमानातून सर्व सामानही उतरवले!

प्रवाशांनी चेक इन केल्यानंतर हा निनावी फोन आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विमान दुपारी १.३० वाजता उड्डाण करणार होते आणि ४.२० वाजता मुंबईत उतरणार होते. मात्र, हा अज्ञात फोन कॉल येताच आपत्कालीन नियमांनुसार सर्व १९५ प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले आणि विमानाला आयसोलेशन बेसमध्ये नेण्यात आले. विमानातून सर्व सामान उतरवण्यात आले. या घटनेनंतर विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विमानतळावर सुरक्षा कडक केली आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास करत असून, तो फोन कुठून आला याचा शोध घेतला जात आहे.   

टॅग्स :AirportविमानतळBombsस्फोटकेHigh Alertहाय अलर्ट