शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
6
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
7
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
8
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
9
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
11
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
12
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
13
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
14
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
15
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
16
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
17
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
18
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
19
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
20
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:28 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. यावर आता काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. याव र आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या निकालाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. संपूर्ण राज्य काँग्रेस जिंकणार असे म्हणत होते आणि मग हे निकाल कसे आले. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे',असंही गेहलोत यांनी म्हणाले.

"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"

आज दिल्लीत काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान, काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अशोक गेहलोत म्हणाले, हा पराभव अतिशय गांभीर्याने घेतला जात आहे. संपूर्ण प्रसारमाध्यमे, एक्झिट पोल आणि सर्वसामान्य जनता काँग्रेसचे सरकार स्थापन करणार असल्याचे सर्वेक्षण करत होते. त्यानंतर असे कोणते कारण होते की निकाल उलटे लागले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरगे साहेब आणि राहुल जी यांनी हे गांभीर्याने घेतले आहे. वरिष्ठ पर्यवेक्षक आणि सचिव यांना बोलावून मोकळेपणाने चर्चा झाली, असंही ते म्हणाले. 

अशोक गेहलोत म्हणाले, बैठकीत चांगली चर्चा झाली. तळाशी जाणे आवश्यक आहे. ज्या राष्ट्रीय पक्षाच्या विजयाची चर्चा संपूर्ण देश आणि राज्यातून होत होती. निकाल उलटे येण्याचे कारण काय होते? आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, असंही गेहलोत म्हणाले. 

अशोक गेहलोत म्हणाले, “सामान्य लोकांच्या मनातही भीती आहे. ईव्हीएम हे कारण असू शकते किंवा परिस्थिती काहीही असू शकते. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि त्यांना आमची शंका दूर करण्यास सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत