शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:28 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. यावर आता काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. याव र आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या निकालाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. संपूर्ण राज्य काँग्रेस जिंकणार असे म्हणत होते आणि मग हे निकाल कसे आले. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे',असंही गेहलोत यांनी म्हणाले.

"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"

आज दिल्लीत काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान, काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अशोक गेहलोत म्हणाले, हा पराभव अतिशय गांभीर्याने घेतला जात आहे. संपूर्ण प्रसारमाध्यमे, एक्झिट पोल आणि सर्वसामान्य जनता काँग्रेसचे सरकार स्थापन करणार असल्याचे सर्वेक्षण करत होते. त्यानंतर असे कोणते कारण होते की निकाल उलटे लागले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरगे साहेब आणि राहुल जी यांनी हे गांभीर्याने घेतले आहे. वरिष्ठ पर्यवेक्षक आणि सचिव यांना बोलावून मोकळेपणाने चर्चा झाली, असंही ते म्हणाले. 

अशोक गेहलोत म्हणाले, बैठकीत चांगली चर्चा झाली. तळाशी जाणे आवश्यक आहे. ज्या राष्ट्रीय पक्षाच्या विजयाची चर्चा संपूर्ण देश आणि राज्यातून होत होती. निकाल उलटे येण्याचे कारण काय होते? आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, असंही गेहलोत म्हणाले. 

अशोक गेहलोत म्हणाले, “सामान्य लोकांच्या मनातही भीती आहे. ईव्हीएम हे कारण असू शकते किंवा परिस्थिती काहीही असू शकते. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि त्यांना आमची शंका दूर करण्यास सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत