शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

शाळेची फी भरता न आल्याने दोन मुलींसह वडिलांनी घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 06:58 IST

येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शाळेची फी थकली होती. त्यामुळे वडील आणि दोन अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोरखपूर : येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शाळेची फी थकली होती. त्यामुळे वडील आणि दोन अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. जितेंद्र श्रीवास्तव (४५) हे आपल्या दोन मुली आणि वडील ओम प्रकाश यांच्यासोबत राहत होते. जितेंद्र हे घरी टेलरिंगचे काम करायचे. १९९९च्या रेल्वे अपघातात त्यांचा उजवा पाय कापला गेला होता. 

मुलींचे वय केवळ १६ आणि १४जितेंद्र शिवणकाम करत असत. त्यांच्या दोन्ही मुली मान्या (१६) आणि मानवी (१४) या इयत्ता नववी आणि सातव्या वर्गात शिकत होत्या. गेल्या पाच महिन्यांपासून दोन्ही मुलींची रु. ३७,००० फी वडील जितेंद्र हे भरू शकले नव्हते.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी