शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शाळेची फी भरता न आल्याने दोन मुलींसह वडिलांनी घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 06:58 IST

येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शाळेची फी थकली होती. त्यामुळे वडील आणि दोन अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोरखपूर : येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शाळेची फी थकली होती. त्यामुळे वडील आणि दोन अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. जितेंद्र श्रीवास्तव (४५) हे आपल्या दोन मुली आणि वडील ओम प्रकाश यांच्यासोबत राहत होते. जितेंद्र हे घरी टेलरिंगचे काम करायचे. १९९९च्या रेल्वे अपघातात त्यांचा उजवा पाय कापला गेला होता. 

मुलींचे वय केवळ १६ आणि १४जितेंद्र शिवणकाम करत असत. त्यांच्या दोन्ही मुली मान्या (१६) आणि मानवी (१४) या इयत्ता नववी आणि सातव्या वर्गात शिकत होत्या. गेल्या पाच महिन्यांपासून दोन्ही मुलींची रु. ३७,००० फी वडील जितेंद्र हे भरू शकले नव्हते.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी