शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बस्स् झाले...! देवेगौडांनी अखेर मौन सोडले...म्हणाले आता शांत बसणार नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 20:21 IST

कुमारस्वामींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकला आहे.

बंगळूरू : कर्नाटकमध्ये बहुमत मिळूनही भाजपला सत्तेबाहेर ठेवत काँग्रेसने जेडीएसशी आघाडी केली आणि कुमारस्वामींना बिनशर्त मुख्यमंत्री बनविले. मात्र, कुमारस्वामींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकला आहे.

 गेल्या सहा महिन्यांत खूप काही घडले आहे, आता पर्यंत शांत राहिलो परंतू यापुढे शांत राहणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मित्रपक्ष गमवावा लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या नेत्यांकडून कुमारस्वामी सरकारला होत असलेल्या त्रासावर कुमारस्वामी याआधीही बोलले आहेत. आता एच. डी. देवेगौडा यांनी दखल घेत काँग्रेसवर थेट आरोप केले आहेत.

 

सरकार चालविण्याचा हा कोणता प्रकार आहे? सहकारी पक्षाच्या नेत्यांची दर दिवशी मनधरनी करावी लागतेय की असंसदीय वक्तव्य करू नका. कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनून सहा महिने झाले. आता पर्यंत शांत राहिलो परंतू यापुढे शांत राहणार नाही, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य रंगत आहे. काँग्रेसला बहुमत न मिळाल्याने सत्ता सोडावी लागल्याचे शल्य आहे, तर कुमारस्वामींच्या जागा कमी असूनही त्यांना मुख्यमंत्री पद द्यावे लागल्याने काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारावेळी डावलले गेल्याचा रागही काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांमध्ये आहे. यामुळे हे नेते जाणूनबुजून कुमारस्वामी सरकारविरोधात वक्तव्ये करत आहेत. बुधवारीच कुमारस्वामींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याची धमकी दिली होती.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणh d deve gowdaएच. डी. देवेगौडा