शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Gujarat Election 2022: भाजपने दिग्गजांचे तिकीट कापूनही काँग्रेसच ‘जाम’, जामनगरमध्ये माजी कृषीमंत्री मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 10:13 IST

Gujarat Election 2022: २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जामनगरच्या उत्तर व दक्षिणच्या जागांचे आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपने कापले आहे.

जामनगर : २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जामनगरच्या उत्तर व दक्षिणच्या जागांचे आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपने कापले आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव व भाजपचे मजबूत संघटन यामुळे तेथे काँग्रेसच्या विजयाचाच रस्ता जाम झाल्याचे चित्र आहे. उलट जामनगर ग्रामीणची गमावलेली जागा परत मिळविण्यासाठी भाजपने दिग्गज माजी कृषिमंत्र्याला मैदानात उतरवून मशागत सुरू केली आहे.

जामनगर ग्रामीणमध्ये भाजपचे कृषी कार्डगेल्यावेळी पाटीदार व शेतकरी आंदोलनामुळे गमावलेली  जामनगर ग्रामीणची जागा जिंकण्यासाठी भाजपने कृषी कार्ड खेळत पाटीदार समाजाचे नेते माजी कृषिमंत्री राघव पटेल यांना रिंगणात उतरविले आहे. २०१७ मध्ये ही जागा काँग्रेसचे वल्लभ धारविया यांनी जिंकली होती; पण दोन वर्षांतच ते भाजपमध्ये गेले. २०१९ च्या पोटनिवडणुकीत भाजपने  राघव पटेल यांना पुन्हा संधी दिली. कृषिमंत्री म्हणून त्यांच्या कामांची चर्चा आहे. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेस