शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Patel: "जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक, तोपर्यंतच भारतात घटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील’’, गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 11:25 IST

Hindu majority in India: गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता भारताच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद - गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता भारताच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. भारतात जोपर्यंत हिंदू धर्मीय बहुसंख्याक आहेत तोपर्यंतच या देशात घटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा टिकून राहील, असे विधान नितीन पटेल यांनी केले आहे. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे. (Gujarat Deputy CM Nitin Patel Says,  "As long as there is a Hindu majority, the constitution, secularism and law will survive in India")

गुजरातचे उपमुख्यमंत्री असलेले नितीन पटेल म्हणाले की, घटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा हे तोपर्यंत चालतील जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक आहेत. माझे शब्द लिहून ठेवा, जर हिंदूंची संख्या कमी झाली तर त्या दिवशी ना कुठलीही कोर्ट कचेरी असेल. ना कुठला कायदा असेल,  ना कुठली लोकशाही असेल, ना कुठली घटना असेल, सर्व काही हवेत दफन होऊन जाईल.

नितीन पटेल यांनी हे वक्तव्य गांधीनगरमधील भारतमाता मंदिरामध्ये केले. हे मंदिर भारतमातेचे पहिले मंदिर असल्याचे मानले जाते. ज्यावेळी नितीन पटेल यांनी हे विधान केले, त्यावेळी राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा आणि व्हीएचपी व आरएसएसचे अनेक वरिष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. 

टॅग्स :Nitin Patelनितीन पटेलIndiaभारतPoliticsराजकारणBJPभाजपाHinduहिंदू