शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जीएसटी संकलन तूट २ अब्ज; केंद्राकडे महाराष्ट्राची सर्वाधिक जीएसटी थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 06:58 IST

केंद्राने एप्रिल आणि मे या कालावधीसाठी ४० हजार काेटी रुपये जीएसटी अधिभाराच्या संकलनातून दिले आहेत. तर, ८४ हजार काेटी रुपये विशेष कर्जाद्वारे पुरविल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. 

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) महसुलातील तूट काही प्रमाणात केंद्राने निधी दिल्यामुळे आणि काही प्रमाणात कर्ज घेतल्यामुळे भरून निघाली आहे. मात्र, ही तूट २.४६ अब्ज रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. यापैकी केंद्राने एप्रिल आणि मे या कालावधीसाठी ४० हजार काेटी रुपये जीएसटी अधिभाराच्या संकलनातून दिले आहेत. तर, ८४ हजार काेटी रुपये विशेष कर्जाद्वारे पुरवल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. कोराेनाच्या काळात राज्य सरकारच्या जीएसटी संकलनामध्ये माेठी तूट निर्माण झाली आहे. हा आकडा २.३५ अब्ज रुपयांपर्यंत राहण्याचा अंदाज हाेता. मात्र, प्रत्यक्ष तूट वाढली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी केलेली तरतूद पुरेशी नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी केंद्र सरकार १.१ अब्ज रुपये उभारणार असून ते राज्यांना देण्यात येणार आहेत. महाराष्ट्राची एप्रिल आणि नाेव्हेंबर या कालावधीतील जीएसटी थकबाकी सर्वाधिक ३१ हजार ८९२ काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. तर गुजरातची थकबाकी १७ हजार काेटी, कर्नाटकची १९ हजार ५०० काेटी असून त्याखालाेखाल तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशची १५ हजार काेटी रुपये आहे. 

टॅग्स :GSTजीएसटी